Tuesday, 4 March 2014

गौतम राजाध्यक्ष

गौतम राजाध्यक्ष हे भारतातील फोटोग्राफी मधील महत्वाचे नाव म्हणून ओळखले जाते. FASHION फोतोग्रफितील महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. १६ सप्टेबर १९५० रोजी मुंबई येथे त्यांचा जल्म झाला. त्यांचे शिक्षण St. Xavier's High School येथे झाले. आणि पुढील शिक्षण St. Xavier's College, Mumbai येथे झाले. त्यांनी advertising and public relations मध्ये डिप्लोमा पूर्ण करून जाहिरात क्षेत्रातल्या लिंटास इंडिया लिमिटेड या तत्कालीन अग्रगण्य कंपनीच्या फोटो-सेवा विभागात इ.स.
१९७४ साली रुजू झाल्यापासून राजाध्यक्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीस आरंभ झाला. इ.स. १९८० च्या सुमारासशबाना आझमी, टीनामुनीम, जॅकी श्रॉफ या हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांची त्यांनी काढलेली व्यक्तिचित्रे प्रकाशझोतात आल्यापासून त्यांच्या व्यक्तिचित्रात्मक प्रकाशचित्रणास प्रसिद्धी लाभली. 

१९८७ साली त्यांनी नोकरी सोडली आणि पूर्णवेळ फोतोह्राफी व्यवसाय करण्याचा निर्णय  घेतला. आणि त्यांनी product, fashion, company , आणि portfolo फोटोग्राफी करण्यास सुरवात केली.ते कॉपीराईटर च्या स्वरुपात ते लिंटास मध्ये काम करत होते. शोभा डे यांच्या चुलत भावाच्या मासिकासाठी (सेलिब्रिटी) फोतोग्रफिस सुरवात केली. आणि glamour photographer म्हणून ओळख निर्माण झाली. आणि त्याचबरोबर इतरही मासिकांसाठी कामास सुरवात केली. आणि काही मराठी मालिका हिंदी चित्रपटाही काम करण्यास सुरवात केली. 

१९९७ मध्ये त्यांनी स्वत: लिहिलेले coffice table पुस्तक प्रकाशित केले. तानी दुर्गा खोटे पासून करियर ला सुरवात केली होती.

१९९२ साली त्यांनी भेहेखुदी चित्रपटासाठी पहिला screenplay लिहिला. त्या चित्रपटापासून काजल च्या करियरला सुरवात केली.

त्यांच्या २० वर्ष्याच्या करियर मध्ये काढलेल्या फोटोंचे प्रदर्शन  २००० साली पुण्यात भारावले. तेथील यशा नंतर त्यांनी कोल्हापूर ,गोवा मधूनही त्यांना चागला प्रतिसाद मिळाला. यानंतर सेन्फ्रान्सेस्को ,दुबई येथे प्रदर्शन भरावले.

पुण्यामध्ये त्यांनी नवजात फोटोग्राफर साठी त्यांनी trenig center सुरु केले आहे. गैतम राजाध्यक्ष हे भारतातील एक उत्तम फोटोग्राफर म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच मराठी हिंदी चीत्रापात्शुष्टीतील उत्तम स्टील फोटोग्राफर म्हणून त्यांची ओळख आहे. बऱ्याच सिनेअभिनेते अभिनेत्रीनी portfolio त्यांच्या कडूनच केलेले दिसून येतात.


११ सप्टेंबर २०११ रोजी हृदय विकाराने त्यांचे देहावसान झाले. 
आणि भारतातील एक उत्कृष्ट छायाचित्रकार हरपला.    

   


No comments:

Post a Comment